वाटल नव्हत मला, अस काही घडेल,
आपल्या मैत्रीचा वृक्ष, असा कोलमडून पडेल..
याच मैत्रीला कधी काळी, मधाचा गोडवा होता,
त्या दीवसात रोजच , दीवाली अन पाड़वा होता
जेव्हा रडत होतो , तेव्हा मैत्रीनच हसवल ,
जेव्हा हसायला शीकलो, तेव्हा मैत्रीनच रडवल,
चुक तुज़ीही नसावी, अन चुक माजीही नसावी ,
काय सांगाव, आपल्या दैवातच खोट असावी,
कारनाशीवाय दुरावलो याचच वाईट वाटत,
रडून रडून शेवटी , डोल्यातल पाणी आटत
वीसरूण सार दुःख , मी मनाला हव आवरायला ,
तू परत येशील समजून तयार आहे मी सावरायला
तू परतेपर्यंत मी तुझीच वाट पाहीन,
आताच काय , आजन्म तुझाच मीत्र राहीन,
जपून पावल टाकत जा, चुकुनही घसरू नकोस,
आठवण नाही काढलीस, तरी मला वीसरू नकोस
वाटल नव्हत मला, अस काही घडेल,
आपल्या मैत्रीचा वृक्ष, असा कोलमडून पडेल..
No comments:
Post a Comment