बोलायचे होत बरेच ,आज शब्दच अबोल झाले
सांगायचे होते तुला काही पण सारेच राहून गेले
प्रेमाने जवळ येऊन, भुरळ तू स्वताच घातलीस
प्रेम कळत नाही तुला, हे तू कस बोलू शकलीस
तू फार चांगला, अस म्हणत मनाला साद दिलीस
प्रेम आहे म्हटलं कि भावनांची राख रांगोळी केलीस
शांत होतो मी, अशांत करून गेलीस
जुन्या त्या आठवणीना उजाळा देऊन गेलीस
एकच सांगायचे आहे तुला, जमेल तस तू वाग
पण प्रेम तुला जमत नसेल तर भडकवू नकोस प्रेमाची आग
~ सचीन
3 comments:
Chan...
Post a Comment